दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी आली आहे. टपाल विभागातील एकूण 23 सर्कलमध्ये 98,000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टि-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98,083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख थोड्याच दिवसात जाहीर करण्यात येईल. एकूण पदे : 98083, पोस्टमन : 59099, मेलगार्ड : 1445, मल्टि-टास्किंग (MTS) : 37539.
संबंधित बातम्या
अखेर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, हसन मुश्रीफ यांनीच केली घोषणा; महायुती फिस्कटली, निवडणुकांसाठी नवी आघाडी
मोठी बातमी! दिल्लीच्या लालकिल्ला परिसरात भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
काँग्रेसचा उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, मुंबई महापालिका आणि मनसेबाबत काय घेतला निर्णय?
बघता बघता कुटुंब संपलं… भीषण आगीत आई-वडील, मुलगी आणि नातीचा होरपळून मृत्यू; नेमकं काय घडलं?
मधाचे आश्चर्य फायदे, हिवाळ्यात फक्त 1 चमचा मध खा आणि काय बदल होतोय ते पाहा…




