टी 20 विश्वचषकमध्ये भारतीय संघ शानदार कामगिरी करत आहे. भारताने पहिले दोनही सामने जिंकत विजयी सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तान संघाला पराभूत केले.
त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्स संघाला पराभवाचं पाणी पाजलं. माजी कर्णधार विराट कोहली याने या दोन्ही सामन्यात शानदार अर्धशतकी खेळी केली.
भारतीय संघाचा पुढील सामना 30 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला जाणार आहे. रविवारी सायंकाळी साडेचार वाजता सामना सुरु होईल. भारतासाठी हा महत्त्वपूर्ण सामना आहे. कारण, आफ्रिका संघाकडे जबरदस्त वेगवान गोलंदाज आहेत आणि ते विरोधी संघांना चिंतेत टाकू शकतात.
संबंधित बातम्या
मोठी बातमी: 29 महापालिकेतील महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत 22 जानेवारीला
एकनाथ शिंदेंनी 29 नगरसेवकांना हॉटेलमध्ये बोलावून घेतलं अन् डाव टाकलाच, मुंबईच्या महापौरपदावर अडीच वर्षांसाठी दावा?
काका पुतण्यांनी एकत्र शड्डू ठोकूनही मनपात निवडणुकीत हाती भोपळा लागला
स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला निघाले, वाटेत चालकाची एक चूक अन् भंयकर घटना; 5 जागीच ठार
मटणापेक्षाही या डाळी शरीरासाठी फायदेशीर, कोणती डाळ अधिक चांगली ?




