भारतीय संघाने मायदेशात खेळवलेल्या टी 20 आणि वनडे मालिकेत दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध विजय मिळवला होता. मात्र, टी 20 विश्वचषक 2022 स्पर्धेत भारतीय संघाच्या पारड्यात पहिला पराभव पडला. या पराभवाचे कारण आफ्रिका संघ ठरला. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.
यावेळी फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 133 धावा केल्या. हे आव्हान आफ्रिका संघाने 19.4 षटकात पार केले. दरम्यान टीम इंडियाने जाणूनबुजून हा सामना गमावला आहे. पाकिस्तानने पुढे जावे असे भारताला कधीच वाटत नाही, असे पाकिस्तानचा माजी कर्णधार सलीम मलिक म्हणाले.
संबंधित बातम्या
विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांची सांगोल्याच्या राजकारणात वाइल्ड कार्ड एन्ट्री
नगराध्यक्ष पदासाठी मारुतीआबा बनकर यांच्या नावावर कार्यकर्त्यांकडून शिक्कामोर्तब; शेकापचा स्वबळाचा नारा !
गूळ आणि ड्रायफ्रूट्स लाडू – साखरेचा वापर न करता हिवाळ्यासाठी तयार करा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ
ब्रिस्बेनमध्ये धो धो पाऊस! भारत-ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या
Medical Officer Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती




