नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे एक दुखद घटना घडली आहे. येथे पोलीस भरतीच्या परीक्षेत फक्त दोन गुण कमी मिळाल्याने एका 20 वर्षीय तरुणीने टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संवली आहे. ही घटना समोर येताच हळहळ व्यक्त केली जात आहे.
1 / 5
2 / 5
3 / 5
4 / 5
5 / 5









