टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Mumbai Rain Updates : मुंबईत पावसाचा धुमाकूळ, मंत्रालयाबाहेर साचलं गुडघाभर पाणी, पाहा PHOTOS

Mumbai Rain Updates : मुंबईत जोरदार पाऊस सुरु असून मंत्रालयाबाहेर पाणीच पाणी साचल्याचे चित्र आहे.

1/10
राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.

राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर सोमवारी पहाटेपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
2/10
आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने मुंबईत सकाळी 10 वाजले तरी अंधार पाहायला मिळत आहे.

आकाशात काळ्या ढगांची गर्दी असल्याने मुंबईत सकाळी 10 वाजले तरी अंधार पाहायला मिळत आहे.
3/10
मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे.
4/10
मंत्रालय परिसरात देखील पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.

मंत्रालय परिसरात देखील पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे.
5/10
यामुळे मंत्रालय परिसरात आलेल्या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

यामुळे मंत्रालय परिसरात आलेल्या नागरिकांना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.
6/10
गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना मंत्रालय परिसरातून जावे लागत आहे.

गुडघाभर पाण्यातून वाट काढत नागरिकांना मंत्रालय परिसरातून जावे लागत आहे.
7/10
दरम्यान, किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात देखील रस्त्यावर पाणी साचले आहे.

दरम्यान, किंग्ज सर्कल, वडळा, सायन आणि माटुंगा या परिसरात देखील रस्त्यावर पाणी साचले आहे.
8/10
चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.

चुनाभट्टी येथील एका चाळीतील घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे.
9/10
तर पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

तर पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटना समोर आल्या आहेत.
10/10
मुंबईतील जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

मुंबईतील जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

Farmers Loan Waiver Maharashtra: मोठी बातमी: शेतकरी कर्जमाफी लांबणीवर पडली, महायुती सरकारने काय कारण सांगितलं?

माजी खासदार रणजितसिंह (दादा) नाईक-निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश; सांगोल्यासाठी नीरा देवधर कालव्यातून १ टीएमसी पाण्याच्या कामाला गती

विधानपरिषदेत बच्चू कडू आक्रमक; मंत्री जयकुमार गोरेंविरुद्ध हक्कभंग प्रस्ताव

एक दिवसाचे मुख्यमंत्री बनल्यास काय करणार? तुकाराम मुंडे यांचे बेधडक उत्तर, थेट…

क्षणभर काळीजच हललं… एकमेकांना वाचवताना एकाच कुटुंबातील चौघे चिटकले, शॉक लागून मृत्यू; राज्यात दोन दिवसात 10 जणांचा बळी