सध्या सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढत आहे. सोलापुरात ही गुलाबी थंडी पडत आहे. हिवाळ्यात नारळ पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः रिकाम्या पोटी नारळ पाणीचे सेवन केल्यास अनेक फायदे आपल्याला मिळतात. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नीज व विटामिन सी अशी पोषक तत्वे असतात. हिवाळ्यात नारळ पाणीचे सेवन केल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
तसेच अनेक व्हायरसपासून आपले संरक्षण होते. नारळाच्या पाण्यात भरपूर पोटॅशियमचे प्रमाण असते, यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. नारळाचे पाणी पिल्यास शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही. हिवाळ्यात त्वचेची संबंधित समस्या उद्भवतात. मात्र नारळाचे पाणी पिल्याने त्वचा निरोगी राहते. नारळ पाणी तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते.
संबंधित बातम्या

Solapur Politics: सोलापूरमध्ये राजकीय भूकंप, फडणवीसांच्या बंगल्यावर रात्री 11.30 वाजताच्या गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Kantara Chapter 1 : ‘कांतारा : चाप्टर 1’ने अवघ्या 7 दिवसांत पहिल्या भागाचं लाइफटाइम कलेक्शन केलं पार

मोठी बातमी ! पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच,अपडेट काय

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी

राज आणि उद्धव पुन्हा आले एकत्र, यावेळेस काय ठरलं निमित्त? जाणून वाटेल आश्चर्य!