मौसम क्रिकेट ऑपरेशन सिंदूर क्रिकेट स्पोर्ट्स बॉलीवुड जॉब - एजुकेशन बिजनेस लाइफस्टाइल देश विदेश राशिफल लाइफ - साइंस आध्यात्मिक अन्य
---Advertisement---

मुख्यमंत्रिपदासाठी लफंगेगिरी कोणी केली? हे जनतेने बघितले; शिंदेंचे ठाकरेंना प्रत्युत्तर

Follow Us:
---Advertisement---
महाविकास आघाडीच्या मुंबईतील महामोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. तीनही पक्षांनी एवढी मेहनत घेतली, किती बैठका घेतल्या, किती तयारी केली, आणि मोर्चा आपण पाहिलेला आहे की त्याला किती यश मिळाले. ते मला सांगण्याची गरज नाही.
त्यांच्या मोर्च्यापेक्षा आमच्या रत्नागिरीतील सभेला जस्त्र गर्दी होती. त्यांना खोटे वाटत असेल तर आमच्या सभेची माहिती घ्यावी, असा चिमटा शिंदे यांनी काढला. तसेच राज्य सरकारचे काम पाहून विरोधकांची पायाखालची जमीन सरकली आहे, असे प्रत्युत्तर शिंदे यांनी दिले.
सत्ता आणि मुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी लफंगेगिरी कोणी केली? लफंगे कोण आहे, हे महाराष्ट्राच्या जनतेने बघितले आहे. बाळासाहेबांचे विचार कुणी तोडून मोडून टाकले? ज्या पक्षाबरोबर निवडणूक लढवली त्याच्या पाठित खंजीर कसा खुपसला, ही लफंगेगिरीच आहे, अशा शब्दांत शिंदे यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

और पढ़ें

Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला

वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज

थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार

आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतही ‘एनसीसी’ प्रशिक्षण; क्रीडामंत्री कोकाटे यांची घोषणा

महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर

Electricity Price Hike: मोठी बातमी! दिवाळीच्या तोंडावर महावितरणकडून वीज दरवाढीचा ‘शाॅक’; सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार