देशभरात मोठ्या अपघातांचे सत्र सुरूच असून क्रिकेटपटू ऋषभ पंत याला झालेल्या अपघाताची देशभर चर्चा सुरू असताना गुजरातमध्ये एक दुर्घटना घडली आहे.
गुजरातच्या नवसारी येथे काल रात्री कार व बसच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर २० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ४८ वरील वेस्मा गावाजवळ हा अपघात झाला.
अपघातग्रस्त बस अहमदाबादेतील एका कार्यक्रमानंतर मुंबईच्या दिशेने येत होती.
तेवढ्यात रस्त्याच्या पलीकडून उलटलेली कार दुभाजक ओलांडून बसच्या समोर आली आणि बसला धडकली. यात कारमधील सर्व ८ जण जागीच ठार झाले, तर बस चालकाने अचानक ब्रेक लावल्याने एका प्रवाशाचा मृत्यू झाला. कारमधील सर्व लोक भरूचमधील एका फार्मा कंपनीचे कर्मचारी आहेत.
सम्बंधित ख़बरें

Local Bodies Election Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 31 जानेवारी 2026 पर्यंत पूर्ण करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

सर्वात मोठी बातमी! मनसे-ठाकरे गटाची युती, एकत्र निवडणूक लढवणार

Pandharpur: पुत्रदा एकादशीनिमित्त पंढरी सजली! विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट, भाविकांची गर्दी

Solapur News : सद्गुरूंच्या बैठकीसाठी निघालेल्या सासू-सुनेवर काळाचा घाला, विचित्र अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू , कशी घडली घटना?

50 व्या वर्षी दिसाल तिशीतले, रोज खा ही 4 फळे; तरुणपणाचं सिक्रेट