भारताचा फलंदाज विराट कोहली सध्या जबरदस्त फॉर्मात आहे. विराट टी20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक दावा करणारा फलंदाज बनला आहे. विराटने आतापर्यंत सर्वाधिक 220 धावा केल्या आहेत. विराटने या वर्ल्ड कपमध्ये तीन अर्धशतके ठोकली आहेत.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने बांगलादेशविरुद्ध सामन्यात विजयानंतर विराटचे शत्रू आणि त्याच्यावर टीका करणाऱ्यांना चांगलेच उत्तर दिले. रोहित म्हणाला, विराट कधीच आऊट ऑफ फॉर्म नव्हता. विराटला फॉर्म परत मिळवण्यासाठी अशाच काही खेळींची गरज होती. विराटने आशिया कप 2022 मध्ये बऱ्याच जबरदस्त खेळी केल्या. याशिवाय यो यावेळेस वर्ल्डकपमध्ये ज्या फॉर्मात आहे तो शानदार आहे. आम्हाला कधीच विराटच्या प्रतिभेवर शंका नव्हती.
संबंधित बातम्या
विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांची सांगोल्याच्या राजकारणात वाइल्ड कार्ड एन्ट्री
नगराध्यक्ष पदासाठी मारुतीआबा बनकर यांच्या नावावर कार्यकर्त्यांकडून शिक्कामोर्तब; शेकापचा स्वबळाचा नारा !
गूळ आणि ड्रायफ्रूट्स लाडू – साखरेचा वापर न करता हिवाळ्यासाठी तयार करा हेल्दी आणि टेस्टी पदार्थ
ब्रिस्बेनमध्ये धो धो पाऊस! भारत-ऑस्ट्रेलिया शेवटचा सामना रद्द झाला तर कोणाला मिळणार ट्रॉफी? जाणून घ्या
Medical Officer Bharti 2025: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात १४४० जागांसाठी मेगाभरती




