महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले. या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघात झाला. उष्माघाताने मृत्यू होणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. उष्माघातामुळे आता आणखी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आखडा १२ वर पोहचला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या श्री सदस्याचा मृत्यू झाला आहे.
कल्याणमध्ये राहणाऱ्या विनायक हळदणकर (५५ वर्षे) या श्री सदस्याने महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला उपस्थिती लावली होती. भर उन्हात बसल्यामुळे त्यांना उष्माघात झाला. त्यांना नवी मुंबईच्या पालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पण आज सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित बातम्या
सर्वात मोठी बातमी : सांगोला शहरातील मिरज रोडवरील रेल्वे बोगदा मार्ग चक्क दोन महिन्यांसाठी बंद; पर्यायी मार्गाचा वापर करावा
अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत की नाही? जाणून घ्या साठवणूक करण्याची योग्य पद्धत
Bacchu Kadu : मंत्रिपदी असताना मग काय…मारत होता काय? प्रकाश आंबेडकरांची बच्चू कडूंवर जहरी टीका
या खेळाडूला श्रेयस अय्यरसारखी दुखापत, त्यानंतर अनेकदा ह्दयविकाराचा झटका, सध्या त्याची मृ्त्यूशी सुरु आहे झुंज
बूट आणि चप्पल घालून जेवणे योग्य आहे का? जाणून घ्या




