टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

हातात बांगड्या भरल्या नाहीत; जे करायचे आहे ते करणारच

Follow Us:
भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी आज शिवाजी महाराजांसंदर्भांत जे वक्तव्य केले, त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. अशातच खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला.
आम्ही गहिवरलो म्हणजेच आम्ही हतबल झालो नाही किंवा आम्ही हातात बांगड्या सुद्धा भरल्या नाहीत. वेळप्रसंगी काय करायचे ते आम्ही ठरवू पण इतरांनीही त्याचा विचार केला पाहिजे, असे म्हणत उदयनराजे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाला आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा मार्ग दाखविला. राज्यकारभारात जनतेचा सहभाग असावा, विविध जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा यासाठी शिवाजी महाराजांनी त्याकाळी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. शिवाजी महाराजांचा तोच विचार घेऊन देशभरातील विविध जाती धर्मातील लोक एकत्र आले आणि स्वराज्याची स्थापना झाली. त्यालाच आपण आता लोकशाही असे म्हणतो, असे उदयनराजे म्हणाले.
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मी साडे चार वर्षांपासून विधानसभा अध्यक्ष, 12 प्रस्ताव होते, प्रिंटचा फाॅन्ट अत्यंत बारीक होता, तांत्रिक चूकाही होत्या, त्यामुळे चूक झाली, दिलगिरी व्यक्त करतो : राहुल नार्वेकर

Konkan Rain Updates: सिंधुदुर्ग, रायगडसह कोकणात पावसाची जोरदार बॅटिंग! मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी, वाचा सर्व अपडेट्स

धो डाला… पाणी तुंबले, वाहतूक कोंडी, घराघरात पाणी, पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण

Omraje Nimbalkar Operation Tiger: ओमराजे निंबाळकर खोटं बोलले, शिंदे गटात जाण्याचं प्लॅनिंग महिनाभरापासून, भावाचा महत्त्वाचा गौप्यस्फोट

Shivsena MP Opration Tiger Vikas Nidhi: विकास निधी मिळत नसल्याची तक्रार करणाऱ्या फुटलेल्या खासदारांची बुरखा टराटरा फाडणारी माहिती

विधान परिषदेत भाजपकडे पाशवी बहुमत? 78 पैकी किती आमदार?, त्या एका खेळीने अजून संख्याबळ वाढणार