टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अहो, आगलावे बोम्मई; मिटवायचे की पेटवायचे?

Follow Us:
गेल्या 30 हून अधिक वर्षांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद जैसे थेच आहे. यात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील जत तालुक्यातील गावांवर आपला हक्क सांगितला. ज्यामुळे दोन्ही राज्यात सीमावादावरून वादळ आले आहे.
हे प्रकरण कोर्टात तर गेलेच पण महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. यावेळी विरोधकांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर एकमताने ठराव मांडण्याची मागणी करत कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या भाषेत प्रत्युत्तर देण्याची मागणी केली आहे. याच मुद्द्यावरून आता शिवसेनेचे मुखपत्र सामना अग्रलेखातूनही महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नावर भाष्य करण्यात आलं आहे.
यात बोम्मईंना खरमरीत सवालही करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत थातूरमातूर विषयांवर खोके सरकार नंगानाच करीत आहे आणि तिकडे कर्नाटक सरकारने महाराष्ट्राविरोधात निषेधाचाच ठराव मंजूर करून चपराक लावली आहे, हे समजत नसेल तर निर्लज्जपणाची हद्दच झाली ! बोम्मई यांनी एक सांगावे, त्यांना हा वाद मिटवायचा आहे की पेटवायचा आहे ? त्यावर महाराष्ट्र आपली भूमिका ठरवेल!, अशा शब्दात शिवसेनेने बोम्मईंनाच खरमरीत सवाल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

103 Teachers Suspended in Class 10 and 12 Mass Copying

राज्य मंडळाचा मोठा दणका! दहावी बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणी तब्बल 103 शिक्षकांवर सर्जिकल स्ट्राईक; आत्तापर्यंत सर्वात मोठी कारवाई

17, 18, 19 आणि 20 मार्च रोजी महाराष्ट्रावर मोठं संकट, 12 पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट, प्रशासनाकडून…

अजितदादांच्या विमान अपघाताप्रकरणी वातावरण तापले, रोहित पवारानंतर जय पवारही मैदानात ?

अजित पवारांच्या विमानाचा ‘तो’ पायलट जिवंत आहे का, अपघातामागे सुनियोजित कट? अमोल मिटकरींचा गंभीर आरोप

Mahashivratri 2026: राज्यात महाशिवरात्रीचा जल्लोष, ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी

Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला