टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पोस्ट ऑफिसमध्ये नोकरीची संधी

Follow Us:

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. भारतीय टपाल खात्याच्या महाराष्ट्र सर्कलच्यावतीने विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. एकूण 15000 पदांची भरती होणार आहे. यामध्ये पोस्टमनच्या  9884, मेल गार्ड 147 तर एमटीएसच्या पाच हजार पदांची भरती होईल.

पात्र उमेदवारांना डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर माहिती अधिक तपशीलवार पणे देण्यात आली आहे. यामध्ये शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शेवटची तारीख यांचा समावेश आहे. पोस्टमन किंवा मेल गार्ड पदासाठी अर्ज करणारा विद्यार्थी बारावी उत्तीर्ण असावा.
याशिवाय त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य आहे. या विविध रिक्त पदांसाठी अर्ज करणाऱ्याचे वय 18 ते 25 दरम्यान असावे. पात्र उमेदवारांना 33 ते 35 हजार रुपयांपर्यंत वेतन देण्यात येईल. या प्रक्रियेच्या अधिक माहितीसाठी dopsportsrecruitment.in या वेबसाईटवर क्लिक करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Solapur News: पोहायला गेलेल्या भाऊ-बहिणीवर काळाचा घाला, शेततळ्यात बुडून गमावला जीव, सोलापुरात घडली हृदयद्रावक घटना

मोठी बातमी : 8 जणांचा जागीच मृत्यू, कल्याण- नगर महामार्गावर भीषण अपघात!

Iran US War Ceasefire – मोठी बातमी: अखेर युद्ध थांबलं! अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांसाठी शस्त्रसंधी; डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

Solapur Airport ‘मोठी अपडेट’! 17 एप्रिलपासून हैदराबाद फ्लाइट सुरू; गोवा फ्लाइट वेळेत मोठा बदल

पंढरपूर : पहाटे काही सेकंदात होत्याचे नव्हते झाले… खळबळ उडवणारी घटना, थेट कालव्यातच..

Horoscope Today 4th April March 2026 : शनिवारचा दिवस ठरणार खास, या लोकांना प्रवासातून करिअरसाठी मोठी संधी, वाचा आजचं भविष्य