दहावी उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना भारतीय टपाल विभागात नोकरीची संधी आली आहे. टपाल विभागातील एकूण 23 सर्कलमध्ये 98,000 हून अधिक पदांवर भरती करण्यात येणार आहे. इंडिया पोस्ट वेब पोर्टलवर पोस्टमन, मेल गार्ड, मल्टि-टास्किंग स्टाफ इत्यादी पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीअंतर्गत एकूण 98,083 रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे.
इच्छुक उमेदवारांनी indiapost.gov.in या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख थोड्याच दिवसात जाहीर करण्यात येईल. एकूण पदे : 98083, पोस्टमन : 59099, मेलगार्ड : 1445, मल्टि-टास्किंग (MTS) : 37539.
संबंधित बातम्या
Kantara Chapter 1 : ‘कांतारा : चाप्टर 1’ने अवघ्या 7 दिवसांत पहिल्या भागाचं लाइफटाइम कलेक्शन केलं पार
मोठी बातमी ! पुण्यातील कोंढव्यात दहशतवादी? ATS सह यंत्रणा रात्रीपासून तळ ठोकून, सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच,अपडेट काय
लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये लवकरच मिळण्याची शक्यता, महत्त्वाचा शासन निर्णय जारी
राज आणि उद्धव पुन्हा आले एकत्र, यावेळेस काय ठरलं निमित्त? जाणून वाटेल आश्चर्य!
महाराष्ट्रातील अंगणवाडी सेविकांची दिवाळी होणार गोड, बॅंक खात्यात येणार ‘इतकी’ भाऊबीज!