राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या एका विधानावर बोलत असतांना राष्ट्रवादी अजून पंधरा वर्षे सत्तेत येणार नाही, असा दावा देसाई यांनी केला.
नुकतेच निंबाळकर यांनी, राज्यात जे राजकारण सुरू आहे, ते असेच सुरू राहिले तर लोकशाही टिकणार नाही, त्यासाठी राष्ट्रवादीने पुढे आले पाहिजे, असे म्हंटले होते. त्यावर देसाई यांनी त्यांच्यावर घणाघात केला. आम्ही लोकशाही मार्गानेच सत्तेत आलो आहे. लोकशाही मार्गाने बहुमत सिद्ध केले आहे, असे प्रत्युत्तर देसाई यांनी दिले.
संबंधित बातम्या
Raj Thackeray on Election Commission: लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
वर्ल्डकप सुरु असतानाच स्मृती मानधनाने इतिहास रचला, असा विक्रम करणारी पहिलीच फलंदाज
थकीत 4 हजार कोटींची रक्कम द्या, विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन, दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांची गैरसोय होणार
आता महाराष्ट्रातील प्राथमिक शाळांतही ‘एनसीसी’ प्रशिक्षण; क्रीडामंत्री कोकाटे यांची घोषणा
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर




