भारत आणि पाकिस्तान यांच्यातील प्रत्येक सामना थरारक असतो. T20 विश्वचषक २०२२ मध्येही या अनुभव क्रिकेट जगताला आला. भारताने शेवटच्या चेंडूवर सामना जिंकला. या सामन्याचा थरार पाहून ऑस्ट्रेलियन खेळाडू मिचेल मार्शने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.
पत्रकार परिषदेत भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मार्श म्हणाला, मला खरोखर वाटते की आपण आता विश्वचषक इथेच थांबवला पाहिजे. याहून थरारक काय असेल? जर स्पर्धेतील सर्व सामने असेच होणार असतील तर आपण रोमहर्षक तीन आठवड्यांत प्रवास करत आहोत.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहणे नेहमीच अविश्वसनीय असते. त्या गर्दीत असणे आणि त्या सामन्याचा एक भाग बनणे, तो अनुभव नेमका कसा असतो याची मी कल्पनादेखील करू शकत नाही.
संबंधित बातम्या
हिवाळ्यातील सुपरफूड असलेला आवळा चाऊन खाणे चांगले आहे की त्याचा रस पिणे अधिक फायदेशीर
कुठे वेगवेगळे, कुठे एकत्र; जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, महायुतीचे जागावाटप निश्चित
पूर परिस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीत 1 अब्ज रुपयांची मदत, शेतकऱ्यांना दिले फक्त 75 हजार
मी राज ठाकरेंना घाबरत नाही; देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी जाण्याआधी प्रकाश महाजनांचं विधान
सांगोल्यात शहाजी बापूंची भाजपशी हातमिळवणी; नगरपालिकेच्या 2 जागा बिनविरोध, बापूंचा मावळला विरोध




